संत तुकाराम-मार्क्स-गांधी यांचा प्रभाव

झिरो बजेट शेतीची मांडणी करताना संत तुकाराम, कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी सुभाष पाळेकर यांना प्रभावित केलं.
"शोषणाविरुद्ध बंड करतो म्हणून संत तुकाराम मला क्रांतीकारी वाटतो. वंचितांनी उपाशी मरू नये, त्यांचं शोषण होऊ नये, असा साम्यवादाचा अर्थ सांगणाऱ्या मार्क्सचा माझ्यावर प्रभाव आहे. तर ग्रामस्वराज्याचा प्रयत्न अट्टाहासाने करणारे गांधी मला प्रेरित करतात."
पाळेकरांनुसार हरितक्रांतीने देशाला गुलाम बनवलं. "संकरीत जातीचं बियाणं वापरलं की रायायनिक खत टाकल्याशिवाय पर्याय उरत नाही. रसायनांमुळे पिकांची प्रतिकारशक्ती कमी होते. कीड आली की लोक कीटकनाशकं विकत घेतात आणि एका दृष्टचक्रात शेतकरी अडकतो."
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Zero Budget Farming | Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022

  Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022