झिरो बजेट शेतीवर टिका

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या मते सध्याच्या काळात अशा प्रकारची शेती संयुक्तिक नाही. "आजही भारतात 25 ते 30 टक्के जनता अर्धपोटी आहे. देशाला लोकसंख्येनुसार एकूण 34 कोटी टनाहून अधिक अन्नधान्याची गरज आहे. आणि वर्षाला आपण 26.9 कोटी टनाच्या आसपास अन्नधान्य पिकवतोय."
कमीत कमी नैसगिक संसाधन वापरून आणि कमी खर्च करून जास्त उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे, असं डॉ. निंबाळकर यांना वाटतं.
झिरो बजेट शेतीवर सध्या शास्त्रज्ञांची टिम आंध्र प्रदेशमध्ये संशोधन करत आहे. त्यांची निरीक्षणं भविष्यातील पर्यायी शेतीसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Zero Budget Farming | Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022

  Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022